मुंबई महापालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुका आयोजित केल्या होत्या. मात्र या निवडणूक कामकाजासाठी सहाय्यक आयुक्तांसह अधिकारीही गैरहजर राहिले. त्यावरुन महापौरांनी आक्रमक पावित्रा धारण करत दालनातच ठिय्या आंदोलन केले होते. याप्रकरणी महापौरांनी आयुक्तांनी फोनवर उद्धटपणे उत्तर दिल्याचा आरोपही केला होता.
0 Comments