Home
About
Contact
Home-icon
Live Tv
About Us
Contact
Home
नवी दिल्ली
पोलिसांनी शेतकऱ्याला मारणं सोडा स्पर्शही न केल्याचा भाजप आयटी सेलचा दावा
पोलिसांनी शेतकऱ्याला मारणं सोडा स्पर्शही न केल्याचा भाजप आयटी सेलचा दावा
Maratha Tej
December 02, 2020
नवी दिल्ली :
देशभरातील संघटनांनी मोदी सरकारच्या नव्या तिन्ही कृषी कायद्यांविरोधात
‘दिल्ली चलो’चा नारा देत मोठं आंदोलन
सुरु केलं आहे. या आंदोलनात
शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे, अश्रुधुराच्या नळकांड्या आणि लाठीचार्ज अशा प्रकारच्या कारवाया देखील झाल्या. याविरोधात देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. मात्र, त्यातच भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी आंदोलनात शेतकऱ्यांना मारणं तर सोडा, पण लाठीचा स्पर्शही झाला नसल्याचा दावा करणारं ट्विट करण्यात आलं. यात एक व्हिडीओ जोडण्यात आला होता. हे ट्विट खोटा दावा करत असून चुकीची माहिती पसरवत असल्याचं ट्विटरकडून स्पष्ट करण्यात आलंय. त्यासाठीच मालवीय यांचं ट्विट ‘फेक न्यूज’ म्हणून प्लॅग झालंय. यामुळे भाजपची चांगलीच नाचक्की झाली आहे.
Post a comment
0 Comments
Live Tv
Social Plugin
Facebook
Subscribe Us
Popular Posts
करुणासोबत परस्पर सहमतीने संबंधात ; दोन मुलं सुध्दा असल्याची धनंजय मुंडेंची कबुली!!!
January 12, 2021
मायलेकांच्या भांडणात ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
January 18, 2021
चक्क आदित्यनं आईविरोधात उभं केलं वडिलांचं पॅनल!!
December 30, 2020
0 Comments